काल 24 मे 17 ला ज्योत्स्नाभोळे सभागृहात (पुणे) हे नाटक पाहिले.
impressive सादरीकरण !
मला महत्व वाटतं हे नाटक येण्याच्या timing चं आजच आपण पेपर मधे मँचेस्टर वाचतो आणि संध्याकाळी हे analytical नाटक बघतो हा एक दुर्मीळ योगायोग म्हणावा का.
श्रीरंग गोडबोले यांची रंगमंचावर सादरीकरणकरण्या च्या माध्यमावर जबरदस्त हुकूमत आहे,ह्या fusion प्रकाराला काय म्हणतात माहीत नाही पण स्टेज आणि जरुर तेथे स्क्रीन वापरुन ते स्टोरी गतिमान पध्दतीने मांडतात, यात कल्पकता असते,त्यामुळे खूप उठाव येतो. (या साठी खूप planning / assistance व कलाकारांची शिस्त लागत असावी)
स्टोरी काय आहे सांगून मी पुढचा प्रयोग पहाणा-यांचा रसभंग करु इच्छीत नाही.ते स्टेजवर पहाण्यातच थ्रील आहे.
आपल्याभोवती घडत असणा-या घटनांचा तो calidoscope आहे. आपल्याला या विषयी काहीतरी मत असायला हवे, आजकाल कट्ट्यावर तरुणाई यावर चर्चा करते का माहीत नाही, कुणीतरी सुमार जस्टीन येतो, तिथे तरुण आणि उच्चभ्रू गर्दी करतात ते music ची समझ असते म्हणून नाही तर happening ठिकाणी आम्ही होतो हा selfi social मिडीयावर टाकायला.
मग तो जस्टीन काही तासातच करोडो रुपये खेचून जातो....ते ही lip singing करुन.
आपली संकृती विसरुन आपण पाश्चात्य झालो म्हणून दुसरीकडे काही कडव्या भारतीय संस्था जहालवादी झालेल्या असतात,स्वत: पडद्यामागे राहून गुरू सारखे हस्तक निर्माण करुन भाबड्या तरुणांचा प्याद्यासारखा वापर करतात.
दाभोळकर / पानसरे/कलबुर्गी यांच्या सारख्या विचारवंताच्या हत्येचा (राजकर्ते बदलूनही) तपास लागत नाही, हे आपण बघतो आहोत, त्यावर candle मार्च करणा-याचा एक वर्ग आहे,तसेच याचा मागोवा घेणा-या पत्रकार आहेत, वर्षानुवर्ष तपास करणारे पोलीस आहेत.
हे सर्व रोज पेपरमधे वाचून नीर्विकारपणे पान पलटणा-या आपल्या मनोवृत्तीला हलवण्यासाठीच या नाटकाचे प्रयोजन असावे.
Tv वरच्या वांझोट्या चर्चा ही व्यंगात्मक दाखवल्याच आहेत,त्या जेवतांना पहाणारे प्रेक्षक यात हलके विनोदी पंच छान मारलेत.
नाटकाचा कॅनवास मोठा आहे, वरील सर्व विषय एकत्र बांधण्यासाठी ऐक प्रेमकथा,दोन कुटुंबे , काॅलेज, गुरु ची संघटना अशा अनेक समांतर गोष्टींची खुबी ने केलेली गुंफण व प्रभावी स्टेजस्क्रीन सादरीकरण म्हणजे नाटक वाय.
वाय या अक्षराप्रमाणे दो-राहे वर उभ्या असणा-या तरुणाची ही गोष्ट आहे.
नाटकातील संगीत व गाणी खूप प्रभावी आहेत त्याबद्दल त्रय (हिृृषिकेश-सौरभ-जसराज ) चे खूप अभिनंदन.
एका गाण्यातले शब्द मात्र खटकले ,
( गो xx,गो xx, तुझी गरज नाय !)
गाणं अंगावर येते...aggresive rap song आहे,चाल/rythm व गायन भन्नाट आहे. मी मागच्या पिढीचा प्रतिनिधी असल्याने शब्द खटकले, सध्याचे टीनएजर जर अशी भाषा बोलतात का ? goodness! पण संहिता script सेंसाॅर वाचते का??
कि गाणं नंतर अॅड केलं.
नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांच्या कोमट टाळ्यांचा प्रतिसादाची मला चीड आली,सणसणून टाळ्यांचा गजर ह्या पुणेकरांना करता येत नाही का!
किती research, किती planning, किती मेहनत,coordination लागतं,त्याची कदर व्हायलाचं हवी.
मला वाटतं याचं एक ट्रेनिंग प्रेक्षकांना सुरवातीला दिले पाहिजे.
कमी आवडलं = कमी टाळ्या डेमो
जास्त आवडल = जास्तटाळ्या डेमो
डोक्यावर घ्यावसं वाटलं = loud applaud
before i forget,
राजेश देशमुख यांच वेळोवेळी केलेलं निवेदन खूप दमदार झालं,आवाज छान लागला,शब्दोच्चार स्पष्ट व अर्थवाही वाटले.
सारळकर देवेंद्र चा स्टेजवर चा वावर,अभिनय सहजसुंदर होता, just effortless !
राधीकाचं पाठांतर amazing आहे (काही शब्द डोक्यावरुन गेले ,जर्मन होते का?) घराची काळजी करणारी,मुलाचे दोष झाकणारी गृहीणी तिने छान उभी केली.
गुरु खूप झोकात उभा केला ( त्याचे असीस्टंट ही झकास रंगवले आहेत)
पत्रकारमधे रमेश भाटकर चा भास होतो.
देवयानी ने कला व कँडल संस्कृती बरोबर पोचवली
अरु चं काम छान झालं, काहीवेळा असणारे बोल्ड संवाद व movements करतांना तिचा ease खूपच काबील-ए-तारीफ आहे.
राग व हतबलता तिने perfect दाखवलीय.
शेवटी आपला हिरो,
घराघरात असे मुलं असतात,अंगात अमर्याद क्षमता पण दिशा माहित नाही,म्हणाल तर उद्धट पण आदर्श / गाॅडफादर मिळाला तर नतमस्तक होतात,यांना लूझर म्हटले तर खचतात,हिरो म्हटले तर उभारी घेतात.
गरज आहे मोहात न अडकता सारासार विचार करण्याची,कोणत्याही बाजूला अतिरेकी न झुकता मध्यममार्ग धरण्याची.
(रेगे फिल्म ची आठवण होते)
पलू (अंजनेय) पत्रकाराला समजवायला घरी येतो, तो प्रसंग माझ्यामते नाटकातला highlight प्रसंग आहे तिघांनीहि संवाद व त्यांच्या reactions खूप छान केल्यात, तिघेही आपल्याजागी बरोबर आहेत, या प्रसंगात ते तिघं / स्क्रीप्ट / direction यांना full marks.
शेवटी शॅडोग्राफीमध्ये,
" पिस्तुल तुझ्या हातात आहे,ट्रिगर दाबण्याचा अवकाश की..."
छा गये.
deserved laud appluad !
impressive सादरीकरण !
मला महत्व वाटतं हे नाटक येण्याच्या timing चं आजच आपण पेपर मधे मँचेस्टर वाचतो आणि संध्याकाळी हे analytical नाटक बघतो हा एक दुर्मीळ योगायोग म्हणावा का.
श्रीरंग गोडबोले यांची रंगमंचावर सादरीकरणकरण्या च्या माध्यमावर जबरदस्त हुकूमत आहे,ह्या fusion प्रकाराला काय म्हणतात माहीत नाही पण स्टेज आणि जरुर तेथे स्क्रीन वापरुन ते स्टोरी गतिमान पध्दतीने मांडतात, यात कल्पकता असते,त्यामुळे खूप उठाव येतो. (या साठी खूप planning / assistance व कलाकारांची शिस्त लागत असावी)
स्टोरी काय आहे सांगून मी पुढचा प्रयोग पहाणा-यांचा रसभंग करु इच्छीत नाही.ते स्टेजवर पहाण्यातच थ्रील आहे.
आपल्याभोवती घडत असणा-या घटनांचा तो calidoscope आहे. आपल्याला या विषयी काहीतरी मत असायला हवे, आजकाल कट्ट्यावर तरुणाई यावर चर्चा करते का माहीत नाही, कुणीतरी सुमार जस्टीन येतो, तिथे तरुण आणि उच्चभ्रू गर्दी करतात ते music ची समझ असते म्हणून नाही तर happening ठिकाणी आम्ही होतो हा selfi social मिडीयावर टाकायला.
मग तो जस्टीन काही तासातच करोडो रुपये खेचून जातो....ते ही lip singing करुन.
आपली संकृती विसरुन आपण पाश्चात्य झालो म्हणून दुसरीकडे काही कडव्या भारतीय संस्था जहालवादी झालेल्या असतात,स्वत: पडद्यामागे राहून गुरू सारखे हस्तक निर्माण करुन भाबड्या तरुणांचा प्याद्यासारखा वापर करतात.
दाभोळकर / पानसरे/कलबुर्गी यांच्या सारख्या विचारवंताच्या हत्येचा (राजकर्ते बदलूनही) तपास लागत नाही, हे आपण बघतो आहोत, त्यावर candle मार्च करणा-याचा एक वर्ग आहे,तसेच याचा मागोवा घेणा-या पत्रकार आहेत, वर्षानुवर्ष तपास करणारे पोलीस आहेत.
हे सर्व रोज पेपरमधे वाचून नीर्विकारपणे पान पलटणा-या आपल्या मनोवृत्तीला हलवण्यासाठीच या नाटकाचे प्रयोजन असावे.
Tv वरच्या वांझोट्या चर्चा ही व्यंगात्मक दाखवल्याच आहेत,त्या जेवतांना पहाणारे प्रेक्षक यात हलके विनोदी पंच छान मारलेत.
नाटकाचा कॅनवास मोठा आहे, वरील सर्व विषय एकत्र बांधण्यासाठी ऐक प्रेमकथा,दोन कुटुंबे , काॅलेज, गुरु ची संघटना अशा अनेक समांतर गोष्टींची खुबी ने केलेली गुंफण व प्रभावी स्टेजस्क्रीन सादरीकरण म्हणजे नाटक वाय.
वाय या अक्षराप्रमाणे दो-राहे वर उभ्या असणा-या तरुणाची ही गोष्ट आहे.
नाटकातील संगीत व गाणी खूप प्रभावी आहेत त्याबद्दल त्रय (हिृृषिकेश-सौरभ-जसराज ) चे खूप अभिनंदन.
एका गाण्यातले शब्द मात्र खटकले ,
( गो xx,गो xx, तुझी गरज नाय !)
गाणं अंगावर येते...aggresive rap song आहे,चाल/rythm व गायन भन्नाट आहे. मी मागच्या पिढीचा प्रतिनिधी असल्याने शब्द खटकले, सध्याचे टीनएजर जर अशी भाषा बोलतात का ? goodness! पण संहिता script सेंसाॅर वाचते का??
कि गाणं नंतर अॅड केलं.
नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांच्या कोमट टाळ्यांचा प्रतिसादाची मला चीड आली,सणसणून टाळ्यांचा गजर ह्या पुणेकरांना करता येत नाही का!
किती research, किती planning, किती मेहनत,coordination लागतं,त्याची कदर व्हायलाचं हवी.
मला वाटतं याचं एक ट्रेनिंग प्रेक्षकांना सुरवातीला दिले पाहिजे.
कमी आवडलं = कमी टाळ्या डेमो
जास्त आवडल = जास्तटाळ्या डेमो
डोक्यावर घ्यावसं वाटलं = loud applaud
before i forget,
राजेश देशमुख यांच वेळोवेळी केलेलं निवेदन खूप दमदार झालं,आवाज छान लागला,शब्दोच्चार स्पष्ट व अर्थवाही वाटले.
सारळकर देवेंद्र चा स्टेजवर चा वावर,अभिनय सहजसुंदर होता, just effortless !
राधीकाचं पाठांतर amazing आहे (काही शब्द डोक्यावरुन गेले ,जर्मन होते का?) घराची काळजी करणारी,मुलाचे दोष झाकणारी गृहीणी तिने छान उभी केली.
गुरु खूप झोकात उभा केला ( त्याचे असीस्टंट ही झकास रंगवले आहेत)
पत्रकारमधे रमेश भाटकर चा भास होतो.
देवयानी ने कला व कँडल संस्कृती बरोबर पोचवली
अरु चं काम छान झालं, काहीवेळा असणारे बोल्ड संवाद व movements करतांना तिचा ease खूपच काबील-ए-तारीफ आहे.
राग व हतबलता तिने perfect दाखवलीय.
शेवटी आपला हिरो,
घराघरात असे मुलं असतात,अंगात अमर्याद क्षमता पण दिशा माहित नाही,म्हणाल तर उद्धट पण आदर्श / गाॅडफादर मिळाला तर नतमस्तक होतात,यांना लूझर म्हटले तर खचतात,हिरो म्हटले तर उभारी घेतात.
गरज आहे मोहात न अडकता सारासार विचार करण्याची,कोणत्याही बाजूला अतिरेकी न झुकता मध्यममार्ग धरण्याची.
(रेगे फिल्म ची आठवण होते)
पलू (अंजनेय) पत्रकाराला समजवायला घरी येतो, तो प्रसंग माझ्यामते नाटकातला highlight प्रसंग आहे तिघांनीहि संवाद व त्यांच्या reactions खूप छान केल्यात, तिघेही आपल्याजागी बरोबर आहेत, या प्रसंगात ते तिघं / स्क्रीप्ट / direction यांना full marks.
शेवटी शॅडोग्राफीमध्ये,
" पिस्तुल तुझ्या हातात आहे,ट्रिगर दाबण्याचा अवकाश की..."
छा गये.
deserved laud appluad !