वाचून खूष झालो...
तरल कल्पनाशक्ती असलेले गुरु ठाकूर जबरदस्त गीते लिहीतात, वेगळी असतात आणि लगेच मनाला भीडतात,अपील होतात.
कसं सुचतं यांना ?!
आपल्याला काही लिहीता येईल का!
मुख्य कल्यना कळली, श्रावणात जसा धूप छाव चा खेळ असतो,तसेच जिवनात ही सुख दु:ख येत असतात...
मी ही काही जुळवाजूळवी करायचं ठरवलं,
आपसूक बालकवींची श्रावणमासी ही कविता आठवली,
मी खालील ओळी जुळवल्या....
# राजेश्वर
--------------------------------------------------
डाॅ.पूजा वडगांवकरांनी खालील ओळी लिहील्या,
---------------------------------------------------------------------
बंधू संजय मोराणकर ने खालील ओळी लिहील्या,
No comments:
Post a Comment